रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त ...
घर म्हटले की भांड्याला भांडे आपटणारच! त्यातही सासू सुनांचे वाद म्हणजे दोन पिढ्यांच्या परस्पर विरुद्ध विचारधारा, त्या एकत्र येणे कठीण! परंतु दोघींनी वेळोवेळी माघार घेऊन विषयाचा मध्य गाठायला हवा, अन्यथा घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागणार नाही आणि अशा ध ...
ज्यांना भगवद्गीता कळायला अवघड वाटते, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्यांना ज्ञानेश्वरी अवघड वाटते त्यांनी नाथांचे भागवत वाचावे. ज्यांना भागवत अवघड वाटते त्यांनी विनोबा भावेंनी लिहिलेली गीताई वाचावी. परंतु गीतेचे अमृत एकदा तरी प्राशन करावेच करावे. ...
प्रत्येकजण हा आपल्या घरी सुट्टे पैसे हे ठेवतच असतो. सुट्टे पैश्यांमुळे आपल्याला कोणाकडे सुट्टे पैसे मागायची गरज भासत नाही. प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदत राहावी असे वाटत असते. पण घरात सुट्टे पैसे कुठे ठेवल्याने लक्ष्मी वाढेल? त्याबद्द ...