अंतरी असलेल्या शिवाची ओळख होत नाही तो पर्यंत भक्त खरा नाही असे मत सदगुरु श्री वामनराव पै यांनी व्यक्त केले. मग हृदयातील ईश्र्वराला कसे समजून घ्यायचे?यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा ...
अनेक वेळा आपण ऐकतो कि लोक बोलतात कि , देव कुठे आहे हि सगळी भूत आहेत , देव वगरे काही नसत , पण जीवन विद्या सांगते कि जीवन आणि मरण यात एक महत्वाचा मुद्दा काय किंवा यातील अंत दूर करण्याचं काम कोण करते , तर ते काम दृष्टी करते , म्ह्णूनच आपली दृष्टी चांगली ...
प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या शोधात असतो . कारण त्याला आनंदाची गोडी लागलेली असते. आता आनंदाची गोडी म्हणजे काय तर देवाची गोडी. देव भातला म्हणजे काय तर आनंद आपल्याला मिळाला. पण ज्ञानातून आनंद कसा निर्माण होतो? वर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्ग ...
भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतीत नाही. मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली, तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील. ...
परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्तीचा सागर असं सदगुरु श्री वामनराव पै आपल्या प्रवचनातून जीवनविद्येचे महत्व पटून देताना सांगतात , पहा सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा - ...
परमेश्वर हा दिव्य स्वरूपापासून शरीरापर्यन्त आलेला आहे. शरीर म्हणजे परमेश्वराचे स्थूल रूप आहे,पण शरीरामुळे कसा साधू शकतो भक्तीयोग यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा - ...
आपला संसार कशाप्रकारे आपल्याला सुखी करता येईल याकडे प्रथम आपण लक्ष दिले पाहिजे. आपला संसार सुखी करताना आपण कधी कोणाचे मन दुखावले नाही पाहिजे. जीवनामध्ये आपण प्रामाणिकपणाने कष्ट केले तर आपला संसार सुखी होण्यासाठी वेळ लागत नाही. संसार सुखी करण्यासाठी आ ...
जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे. आपल्याबरोबर असलेल्या व्यक्तीची सुद्धा आपल्या बरोबरच प्रगती झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आपण आपल्या मनामध्ये आदर बाळगावा. आपण दुस-यांच्या बाबतीत चांगला विचार के ...
देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीदेखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी. ...
आयुष्यात घडणाऱ्या संकटांची मालिका कशी थांबवाल? ह्यावर परमपूज्य गुरुमाऊली आनासाहेब मोरे यांची खूप चांगले मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा विडिओ नक्की पहा; ...