लहानपणापासूनच आपल्यावर सहनशक्तीचे संस्कार नकळतपणे होत असतात. जीवन जगत असताना आपण अनेक गोष्टी सहन करत असतो. पण काही गोष्टी सहन करण्याला सुद्धा मर्यादा असतात. समाजातील काही लोक तर आपल्या सहनशक्तीचा अंत बघत असतात. आपल्या आयुष्यामध्ये सहनशक्ती फार महत्वा ...
परमेश्वराला पाहण्यासाठी तिसरा डोळा म्हणजेच ज्ञान , परमेश्वर पाहण्यासाठी आपल्याला त्याच ज्ञानाही गरज असते, यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा - ...
परमेश्वराला कुठे, कसे, केव्हा व कधी बघावे याचे ज्ञान उत्तर कोणाकडेच नसते. प्रत्येक वक्ती परमेश्वराला बघण्यासाठी तरसत असते. त्यासाठी ते मंदिरामध्ये परमेश्वराला भेटण्यासाठी जातात. खरं तर परमेश्वर हा माणसामध्येच दडलेला असतो. आपल्याला हे माहित असूनसुद्धा ...
आजच्या काळातील कित्येकांना संसार या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तो कळतच नाही. खरं तर पती-पत्नीचे विवाह झाल्यावर त्यांना आपला संसार स्वत:च नांदायचा असतो. जीवनामध्ये संसार योग्यरीतीने नांदायचा असेल तर दोघांनी एकमेकांना समजून घेणे फार आवश्यक आहे. कुटुंब ...
ज्या ज्या वेळी निर्वाणीचे म्हणजेच भावभावनांचा कडेलोट झाला, आणाीबाणीचा प्रसंग उभा ठाकला असे वाटेल, तेव्हा रक्षणार्थ धावून ये.' म्हणून हे मागणे गणरायाकडे मागावे, असे सांगणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती. ...
आजच्या काळतील लोकांना दर्शन आणि मार्गदर्शन यांमध्ये नेमका काय फरक असतो ते कळतच नाही. आपण ज्या वेळेला मंदिरामध्ये देवाला भेटण्यासाठी जातो त्याला दर्शन असे म्हणतात. तर, जीवनामध्ये आपल्या अडचण येते व आपण संकटात सापडतो तेव्हा आपल्याला अप्रत्यक्षरीत्या व ...
अंतरी असलेल्या शिवाची ओळख होत नाही तो पर्यंत भक्त खरा नाही असे मत सदगुरु श्री वामनराव पै यांनी व्यक्त केले. मग हृदयातील ईश्र्वराला कसे समजून घ्यायचे?यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा ...
अनेक वेळा आपण ऐकतो कि लोक बोलतात कि , देव कुठे आहे हि सगळी भूत आहेत , देव वगरे काही नसत , पण जीवन विद्या सांगते कि जीवन आणि मरण यात एक महत्वाचा मुद्दा काय किंवा यातील अंत दूर करण्याचं काम कोण करते , तर ते काम दृष्टी करते , म्ह्णूनच आपली दृष्टी चांगली ...
प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या शोधात असतो . कारण त्याला आनंदाची गोडी लागलेली असते. आता आनंदाची गोडी म्हणजे काय तर देवाची गोडी. देव भातला म्हणजे काय तर आनंद आपल्याला मिळाला. पण ज्ञानातून आनंद कसा निर्माण होतो? वर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्ग ...
भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतीत नाही. मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली, तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील. ...