अखिल मानव जातील केवळ वरदान असलेल्या या ग्रंथात अनेक प्रभावी मंत्र आहेत. हे मंत्र नुसते जपले तरी त्यांचा अनुभव येतो. तथापि, यांचा पल्लव किंवा संपुटासारका उपयोग केल्यास लवकर फलप्राप्ती होते. ...
आपला संसार कशाप्रकारे आपल्याला सुखी करता येईल याकडे प्रथम आपण लक्ष दिले पाहिजे. आपला संसार सुखी करताना आपण कधी कोणाचे मन दुखावले नाही पाहिजे. जीवनामध्ये आपण प्रामाणिकपणाने कष्ट केले तर आपला संसार सुखी होण्यासाठी वेळ लागत नाही. संसार सुखी करण्यासाठी आ ...
परमेश्वर हा दिव्य स्वरूपापासून शरीरापर्यन्त आलेला आहे. शरीर म्हणजे परमेश्वराचे स्थूल रूप आहे,पण शरीरामुळे कसा साधू शकतो भक्तीयोग यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा - ...
आपण डोळ्यावर कुठल्या रंगाची काच बसविली आहे, त्यावरच आपली दृष्टी अवलंबून आहे. आपण आध्यात्माच्या शुभ्र, स्वच्छ रंगाची काच डोळ्यावर बसवा म्हणजे जे दिसेल ते पवित्र, शुभ व मंगलच दिसेल..! ...