ज्ञानेशवरांचे थोरले बंधू व सद्गुरुनाथ निवृत्ती यांचा हा अभंग फार महत्त्वाचा आहे. यात ते आपला नाथपंथीय वारसा सांगत आहेत. पण नाथपंथातील हटयोगापेक्षा गुरुभक्ती, शिवशक्तीऐक्य, सर्व जाति जमातींना प्रवेश व ईश्वरावर नि:सीम व निर्हेतुक प्रेम हे विशेष निवृत्त ...
अनंत फंदींच्या फटक्यात फार मोठा तात्विक उपदेश आहे असे नव्हे, पण पेशवाईच्या अखेरच्या काळात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी उलाढाल झाली होती. शाहीरांच्या लावण्यांमुळे आणि रावबाजीमुळे इष्काची चटक सर्वांना लागली होती. नीतीचे बंधन फारसे उरले नव्हते. य ...
आपले नशीब कधी, केव्हा व कसे बदलेल याची कोणालाच कल्पना नसते. खरं तर स्वत:चे नशीब आपल्याला बदलायचे असेल तर मेहनत करण्याची जिद्द आपण जोपासली पाहिजे. आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्यांमधून आपण चांगले विचार शोधायचे असतात. वाईट विचारांमधून आपल्याला चांगल ...