'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे' हे बालपणापासून आपल्यावर झालेले संस्कार आहेत. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात देवालाच काय ताटालासुद्धा नमस्कार न करता आपण हाता तोंडाचे युद्ध सुरू करतो. `उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' म्हणजेच जेवण हे पोटभरीसाठी नाही, त ...
'निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असले पाहिजे' असे प्रख्यात लेखक व.पु.काळे म्हणतात. परंतु, नुसते स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही, मनुष्याच्या ठायी निर्णयक्षमताही असावी लागते. ती नसेल, तर मनुष्य गोंधळू शकतो. यासाठी आपले अध्यात्मिक आणि मानसिक बळ सक्षम असायल ...