जो भक्त अनन्य भावाने मला शरण येतो, त्याचा रोजचा योगक्षेम मी वाहून नेतो. हे आश्वासन खुद्द भगवान श्रीकृष्ण यांनी केवळ अर्जुनाला नाही, तर समस्त मानव जातीला दिले आहे. ...
सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य यांचा परिपाठ समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला घालून दिला. समर्थ रामदासांच्या रचनांमधील सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दासबोध. माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना रामदास स्वामींनी केली. (Dasbodh Jaya ...
अजाणतेपणी आपल्याकडून देव्हाऱ्याची जागा चुकते आणि आपल्याला पूजेचा, देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही. यासाठी फार बदल अपेक्षित नाहीत, फक्त दिशाबदल अपेक्षित आहे. ...
सामुद्रिक शास्त्रानुसार नखाच्या आकारावरून तुमचे भवितव्य स्पष्ट होते. नखांची उंची, गोलाई, लांबी, रुंदी आणि रंग ही लक्षणे विचारात घेतली जातात. नखांवर पडलेले डाग, चिन्ह सूचक गोष्टी व्यक्तिमत्त्वाबद्दल विशिष्ट संकेत देत असतात. तसेच आपल्या आरोग्याबद्दलही ...
अलिबागमधील रेवदंड्यातील धर्माधिकारी घराण्याने रूजवलेली मूळे पुढे इतकी विस्तारत गेली कि दर्यावरी तैनात असलेल्या तान्होजी आंग्रे यांनी त्यांना पुरस्कार दिला. नानासाहेब धर्माधिकारी यांनी धर्माधिकारी घराण्याची परंपरा पुढे अखंड चालू ठेवली. नानासाहेब धर्मा ...