मीठ हा आपल्या जेवणाचा आणि जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठ जास्त असेल, तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो. म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते. जिवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मीठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो. मिठाला केवळ अन्नशास्त्र ...
भक्ती, युक्ती आणि शक्तीने श्रेष्ठ असलेल्या श्रीराम भक्त हनुमानाची बारा नावे घेऊन आजच्या दिवसाची मंगलमयी सुरुवात करूया आणि खोळंबलेल्या कामांना हनुमान गतीने मार्गी लावूया. ...
परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी स्वतःचा जीव वाचावा यासाठी कोणत्या मंत्राचे जप करावे लागणार आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...