शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

सुर्यास्तानंतर जन्मलेल्या बालकांचे व्यक्तिमत्व कसे असते? जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 18:33 IST

सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी जन्मलेल्या मुलांवर चंद्र, शुक्र आणि मंगळाचा प्रभाव जास्त असतो. सूर्यास्तानंतर जन्माला आलेल्या मुलांचे वर्तन लाजाळू मानले जाते. ते लाजाळू स्वभावाचे असतात.

जन्माची वेळ ठरवण्याची शक्ती अजून तरी कोणाही मनुष्याला नाही. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख, वेळ आणि जन्मस्थान याला खूप महत्त्व असते. ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की, या तीन गोष्टींमुळे त्या व्यक्तीचे भविष्य आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत बऱ्याच अंशी भाकीत करता येते. सूर्यास्तानंतर जन्मलेल्या अशा मुलांच्या वर्तनाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

व्यक्तिमत्व -ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की, सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी जन्मलेल्या मुलांवर चंद्र, शुक्र आणि मंगळाचा प्रभाव जास्त असतो. सूर्यास्तानंतर जन्माला आलेल्या मुलांचे वर्तन लाजाळू मानले जाते. ते लाजाळू स्वभावाचे असतात. याशिवाय अशी मुले भावनिक असल्याचेही दिसून आले आहे. सूर्यास्तानंतर जन्मलेली मुले त्यांच्या भावनांना सर्वस्व मानतात. या मुलांमध्ये आईबद्दल खूप आपुलकी दिसून येते. असे लोक आपले प्रत्येक काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात आणि ते काम पूर्ण करूनच श्वास घेतात.

दूरदर्शी -सूर्यास्तानंतर ज्यांचा जन्म होतो ते लोक द्रष्टे असतात. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता असते. असे लोक काहीही करण्याआधी खोलवर विचार करतात. अशा लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव अजिबात नसतो.

आशावादी असतात-सूर्यास्तानंतर जन्माला आलेली मुलं खूप ज्ञानी असतात असंही अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. ते आशावादी आणि कल्पनाशक्तीने भरलेली असतात. सूर्यास्तानंतर जन्मलेली मुले सर्जनशील क्षेत्रात खूप चांगले स्थान प्राप्त करतात. अशा व्यक्तींनी त्यांच्या इच्छेने कार्यक्षेत्र निवडले तर ते स्वत:साठी यशाचे अनेक मार्ग उघडू शकतात.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष