शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

सुर्यास्तानंतर जन्मलेल्या बालकांचे व्यक्तिमत्व कसे असते? जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 18:33 IST

सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी जन्मलेल्या मुलांवर चंद्र, शुक्र आणि मंगळाचा प्रभाव जास्त असतो. सूर्यास्तानंतर जन्माला आलेल्या मुलांचे वर्तन लाजाळू मानले जाते. ते लाजाळू स्वभावाचे असतात.

जन्माची वेळ ठरवण्याची शक्ती अजून तरी कोणाही मनुष्याला नाही. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख, वेळ आणि जन्मस्थान याला खूप महत्त्व असते. ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की, या तीन गोष्टींमुळे त्या व्यक्तीचे भविष्य आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत बऱ्याच अंशी भाकीत करता येते. सूर्यास्तानंतर जन्मलेल्या अशा मुलांच्या वर्तनाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

व्यक्तिमत्व -ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की, सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी जन्मलेल्या मुलांवर चंद्र, शुक्र आणि मंगळाचा प्रभाव जास्त असतो. सूर्यास्तानंतर जन्माला आलेल्या मुलांचे वर्तन लाजाळू मानले जाते. ते लाजाळू स्वभावाचे असतात. याशिवाय अशी मुले भावनिक असल्याचेही दिसून आले आहे. सूर्यास्तानंतर जन्मलेली मुले त्यांच्या भावनांना सर्वस्व मानतात. या मुलांमध्ये आईबद्दल खूप आपुलकी दिसून येते. असे लोक आपले प्रत्येक काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात आणि ते काम पूर्ण करूनच श्वास घेतात.

दूरदर्शी -सूर्यास्तानंतर ज्यांचा जन्म होतो ते लोक द्रष्टे असतात. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता असते. असे लोक काहीही करण्याआधी खोलवर विचार करतात. अशा लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव अजिबात नसतो.

आशावादी असतात-सूर्यास्तानंतर जन्माला आलेली मुलं खूप ज्ञानी असतात असंही अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. ते आशावादी आणि कल्पनाशक्तीने भरलेली असतात. सूर्यास्तानंतर जन्मलेली मुले सर्जनशील क्षेत्रात खूप चांगले स्थान प्राप्त करतात. अशा व्यक्तींनी त्यांच्या इच्छेने कार्यक्षेत्र निवडले तर ते स्वत:साठी यशाचे अनेक मार्ग उघडू शकतात.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष