शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सुखी आयुष्य जगायचे असेल, तर 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 8:00 AM

मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!

जीवनाचे हित साधण्यासाठी, सकाळपासून रात्रीपर्यंतीची सर्व कर्मे शास्त्रशुद्ध असावयास हवीत. उदा. पहाटे उठून वेळेनुसार ठराविक आसने नियमित करणे, त्यात कमीत कमी दहा मिनिटे नामस्मरण विंâवा ध्यान करणे. शक्यतो नामस्मरण एकांतात करणे. नंतर दिनचर्या निष्कामतेने सुरू करावी. लहानपणापासून बिंबवलेल्या बोधवचनांना मोठेपणीही जीवनात उच्च स्थान द्यावे.ही बोधवचने कोणती? तर...

सत्यम वद - खरे बोलाधर्म चर - धर्माने वागामातृदेवो भव- आईला देव मानापितृदेवो भव- वडिलांना देव मानाआचार्य देवो भव - गुरुंना देव मानाअतिथी देवो भव - अतिथीला देव मानास्वाध्यायान्मा प्रमद: - नियमितपणे पठण करण्यास चुकू नका.श्रद्धया देयम - श्रद्धेने दान करा

वरील वचने कृतीत उतरवली तर कोणताही माणूस वैयक्तिक, कौटुंबिक, अखिल विश्वामधील प्रत्येक जीवाबद्दल आस्था, समतोल नक्कीच सांभाळू शकेल. शिवाय या वचनांमधून क्रियाशिलता जाणवते. अगदी सूक्ष्म स्तरावरसुद्धा!

तसेच रात्री झोपण्यापूर्वी कृतकृत्येच्या विश्वासात `परमेश्वराने निर्माण केलेल्या या विश्वरचनेमधील अखिल प्राणीमात्रांचे कल्याण होवो' या प्रकारच्या भगवद्स्मरणाने स्वत:मधील चैतन्याला नम्रभावनेने वंदन करून शांत झोपी जावे.

शांत, समाधानी आयुष्य हवे असेल तर या गोष्टींचे पालन रोज करायलाच हवे. अपेक्षांची यादी न संपणारी आहे. त्या पूर्ण करण्याच्या नादात आयुष्याचे सोनेरी क्षण वाया घालवणे महागात पडू शकते. आयुष्यभर केलेल्या चुकांची जाणीव आयुष्याच्या उत्तरार्धात होते, परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!