शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दारू पिऊन रोजच नवऱ्याचा त्रास; विवाहितेने कंटाळून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 14:56 IST

पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

परळी - कोणताही कामधंदा न करता दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्याला कंटाळून विवाहितेने घरातील लोखंडाच्या आडुस दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 22 जानेवारी रोजी  सकाळी  परळी तालुक्यातील  तळेगाव येथे   घडली. शिल्पा कृष्णा हजारे ( रा .तळेगाव. ता. परळी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

या प्रकरणी मृत शिल्पाचा भाऊ महादू विठ्ठल कांबळे ( रा . मरळवाडी) यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यावरून सोमवारी रात्री शिल्पाचा नवरा कृष्णा भगवान हजारे व दिर,सासू ,सासऱ्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांतील तक्रारीनुसार, शिल्पाचा विवाह २०१३ मध्ये तळेगाव येथील कृष्णा भगवान हजारे यांच्या सोबत झाला. लग्नानंतर दोन वर्ष शिल्पाला सासरी चांगले नांदविले त्यानंतर मात्र काही दिवसांनी  त्रास सुरू झाला.तिचा नवरा कृष्णा कामधंदा करीत नसून रोज दारू पिऊन घरी येत असे. घरात काही सामान आणण्यास सांगितले तर मारहाण करत असे, अशी माहिती शिल्पाने आई,वडील,बहिण यांना दिली होती. नवऱ्याच्या त्रासास कंटाळून  22 जानेवारी रोजी शिल्पाने गळफास घेऊन जीवन संपवले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी