शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पोलिस म्हणतात, बीड नकोच; महासंचालकांकडे किती आले बदलीसाठी विनंती अर्ज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 09:03 IST

जिल्ह्यात २९ पोलिस ठाणे आहेत. यामध्ये उपनिरीक्षक ते डीवायएसपी अशा १८८ अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून पैकी १७२ सध्या कार्यरत आहेत.

- सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा चर्चेत आला, तसेच काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सामाजिक, राजकीय नेत्यांनी आरोप केले. त्यामुळेच की काय आता बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांनी नकारघंटा दर्शवली आहे. बीड नको, दुसरीकडे बदली करा, असे विनंती अर्ज जिल्ह्यातील १७२ पैकी १०७ अधिकाऱ्यांनी महासंचालक व विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे केले आहेत. यात २९ पैकी १५ ठाणेदारांचाही समावेश आहे. 

जिल्ह्यात २९ पोलिस ठाणे आहेत. यामध्ये उपनिरीक्षक ते डीवायएसपी अशा १८८ अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून पैकी १७२ सध्या कार्यरत आहेत. ३० लाख लोकांच्या सुरक्षेसाठी हे मनुष्यबळ अगोदरच कमी आहे. त्यातच अनेक नेत्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यामुळेच जिल्ह्यातील अधिकारी आता बीड नको म्हणून विनंती अर्ज करून बदली मागत आहेत. 

महासंचालकांकडे किती आले विनंती अर्ज ?परिक्षेत्रात ८ वर्षे सेवा पूर्ण झालेले  सहायक पोलिस निरीक्षक ४पोलिस उपनिरीक्षक ५विनंती अर्ज : डीवायएसपी २, पोलिस निरीक्षक १०, सहायक पोलिस निरीक्षक १५, पोलिस उपनिरीक्षक १६तांत्रिक पोलिस अधिकारी : पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक ३महामार्ग पोलिस अधिकारी :सहायक पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक २विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे विनंती अर्ज : जिल्ह्यात ४ वर्षे पूर्ण, पोलिस निरीक्षक २, सहायक पोलिस निरीक्षक ७, पोलिस उपनिरीक्षक ६विनंती अर्ज : पोलिस निरीक्षक ६, सहायक पोलिस निरीक्षक ८, पोलिस उपनिरीक्षक १९कुणाकडे किती विनंती अर्ज? : महासंचालक ५९, विशेष पोलिस महानिरीक्षक ४८

टॅग्स :Beedबीडwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडे