शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

घर फोडण्याचं पातक आपल्यावर लागू नये  : पंकजा मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 4:49 PM

रक्ताचा माणूस आपला राहू नये अस खालच्या पातळीवरच  राजकारण जिल्ह्यात होत आहे.

बीड : रक्ताचा माणूस आपला राहू नये अस खालच्या पातळीवरच  राजकारण जिल्ह्यात होत आहे. अस राजकारण संस्कृतीला शोभत नाही. कोणाच घर फोडण्याचे पातक आपल्यावर येऊ नये हा गोपीनाथ मुंडे यांचा विचार आम्ही सांभाळतो अशा भावना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केल्या.    

बीड नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, बीड जिल्ह्यात घराघरात राजकारण करणे सुरु आहे; याने रक्ताचा माणूस आपला राहत नाही. ऐवढ्या खालच्या पातळीच राजकारण नसावं, आम्ही अस कधी करत नाही. कोणाचेही घर फोडण्याचे पातक आपल्यावर येऊ नये हा गोपीनाथ मुंडे यांचा विचार आम्ही जपला आहे.  असाच प्रसंग आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आला. यावेळी मी जयदत्त क्षीरसागर यांच्या बरोबर राहिले कारण मी घर फुटल्याचे दुःख भोगले आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

राष्ट्रवादीने विकासाच बीज पेरल नाहीपूर्वी रस्ते कागदावर व्हायचे, अधिकाऱ्यांना कोंडून सह्या घेतल्या जायच्या. मात्र, आम्ही हे सगळं बदले.डोळ्याला काम दिसत आहें, हे समाधान देणार आहे. राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यात राजकारणाच बीज पेरले पण विकासाच बीज पेरले नाही. विकासाला आडव येतील त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकून देवू, असा टोला पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीला लगावला.

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेस