गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. ...
बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर परळीत लावलेत, जंगी तयारी सुरू आहे, असा प्रश्न पंकजा यांना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना पंकजा यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना अहंकार झाल्याचं म्हटलंय. ...
धारुर: धारूरमधील ऐतिहासीक किल्ल्याची खारी दिंडु भागातील तीन महिन्यांपूर्वी बांधलेली भिंत पुन्हा कोसळली आहे. दुरुस्तीनंतर भिंत पडण्याची ही पाचवी ... ...