कडा: आष्टी तालुक्यातील सावरगाव तलावात जेमतेम पाणी आहे. हे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केले आहे. असे असले तरी काही शेतकरी रात्रंदिवस तलावातील पाणी उपसा करीत आहेत. ...
परळी: तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे मदत मिळाली नसल्यामुळे कन्हेरवाडी येथील राजाभाऊ फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. ...
अंबाजोगाई: अंबाजोगाई तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्राला दलालांनी मोठ्या प्रमाणात विळखा घातल्याने सामान्य विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. ...
तीन ते चार युवकांनी शाळेतून घरी परतणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर हावडा-मुंबई या प्रवासी रेल्वेत सोडून दिले. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर ...
बीड: गेवराई येथील एका सात वर्षाच्या मुलीचा अर्धवट मृतदेह सापडून दोन दिवसांचा कालावधी उलटला तरी पोलिसांना सक्षम पुरावे हाती लागले नसल्या त्या चिमुकलीच्या खुनाचे रहस्य अद्यापही दडलेलेच आहे. ...
जातेगाव: गेवराई तालुक्यातील जातेगाव जवळील बोकूडदरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे छत सोमवारी मध्यरात्री कोसळले. ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ...