ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
व्यंकटेश वैष्णव, बीड जिल्ह्यात वाळू तस्करीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे़ जिल्ह्यात केवळ सहाच अधिकृत वाळू उपसे आहेत़ त्यातील दोनच वाळू पट्ट्यातून वाळू घेवून ...
बीड: २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मागील पाच वर्षांत जिल्ह्यात तरूण मतदारांची मोठी वाढ झालेली आहे़ जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात पाच वर्षांत १ लाख २३ हजार ८२७ मतदारांची वाढ झाली आहे़ ...
अंबाजोगाई : डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या अंबाजोगाई शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जागा अपुरी पडू लागली आहे. ...
शिरूरकासार: गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिके वाढीला लागली असतानाच हरिण, मोर, रानडुक्कर यांच्याकडून पिकांची नासधूस होत आहे. ...