राजेश खराडे , बीड खरीपापेक्षा रबी हंगामाची स्थिती भयावह आहे. हंगाम पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा अवधी असतानाच काढणीला सुरवात झाली आहे. उत्पादनाच्या आशेने नाही ...
औरंगाबाद : एस.टी. महामंडळातर्फे १६ ते ३१ जानेवारीदरम्यान इंधन बचत पंधरवडा राबविण्यात आला. रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात समारोप कार्यक्रम झाला. या कालावधीत एकट्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगाराने ४ हजार ५०० लिटर इंधनाची बचत केल्याचे अधिकार्यांनी सांगित ...
औरंगाबाद : कमल भाऊराव नावाडे (७८) यांचे निधन झाले, दिवंगत प्राचार्य भाऊराव नावाडे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत कमल नावाडे यांनी सावित्रीबाई फुले महिला मंडळ स्थापन करून सामाजिक कार्य के ...
पार्किंगच्या जागा गिळणार्यांविरुद्ध लवकरच कारवाईमनपाकडून स्वतंत्र अधिकार्याची नियुक्ती औरंगाबाद : मनपा प्रशासनाने शहरातील पार्किंगच्या जागा हडपणार्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ... ...