ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे. ...
बीड : जिल्ह्यात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत २०१२ पासूनचे दावे प्रलंबित आहेत. उल्लेखनीय हे की, मंजूर दावे ३९ असून केवळ २६ जणांचे अनुदान शासनाकडून आले आहे ...
बीड : राज्य शासनाकडून महिला सुरक्षतेसाठी जिल्हा स्तरवर १०३ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असतानाही ...
प्रताप नलावडे, बीड कार्तिक स्वामीचे राज्यातील आद्य मंदिर म्हणून उल्लेख होत असलेल्या पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्राचीन मंदिराचे दरवाजे वर्षभरातून केवळ ...
राजेश खराडे, बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील तूर, कापसावर होत असल्याचे दिसून येत आहे. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड रोहयो अंतर्गत बोगस कामे करून पन्नास लाखांहून अधिक खर्च केलेल्या गावांतील कामांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समित्यांना संबंधीत यंत्रणा सहकार्य करत ...
बीड : अनुसूचित जाती- जमाती निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अप्रशिक्षित शिक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ...