२०१४ पर्यंत झालेल्या पावसाळ्यानंतर टंचाईचे नियोजन करण्यासाठी ४ महिन्यांचा अवधी मिळत असे; परंतु २०१५ मध्ये पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यापासून टंचाई नियोजनासाठी खर्च करण्याची वेळ प्रशासनावर आली. ...
बीड : जलयुक्त अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात सर्वाधिक गावांची निवड बीड जिल्ह्यातून करण्यात आली आहे. २५६ गावांकरिता प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळूनदेखील केवळ ...
बीड : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी राहणार आहे. पुस्तकांसोबतच विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील सव्वालाखाहून अधिक विद्यार्थ्यांना हा लाभ होत आहे. ...
बर्दापूर : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी मध्यरात्री बर्दापूर तांडा (ता. अंबाजोगाई) येथे घडली. ...