गेवराई : तालुक्यातून जाणाऱ्या उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सकाळी गेवराई-शेवगाव मार्गावरील तळणेवाडी फाट्यावर तब्बल दीड तास रस्ता रोको केले. ...
शेतीसाठी पाणी सोडावे या मागणी साठी शेतक-यांनी सकाळी अकरा वाजता "गेवराई - उमापुर" मार्गावर रस्ता रोको केले. यानंतर काही शेतक-यांनी लगतच्या कोरड्या असलेल्या उजव्या कालव्यात उतरत आंदोलन केले. ...
बीड : कुटुंब नियोजनासाठी प्रसुती पश्चात तांबी (पीपीआययूसीडी) बसविण्याचे प्रमाण वाढले आहे. या तांबी बसविण्याच्या मोहिमेत बीड जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल ठरले आहे. ...