चार महिन्यांपासून आष्टी तालुक्यात अट्टल गुन्हेगार असलेला पल्या वावरत असल्याची माहिती मिळाली, मात्र तो हाती लागत नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने रात्रभर सापळा लावत उजाडताच त्याच्या मुसक्या आवळल्या ...
लातुर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांतील सिंचनासाठी वरदान ठरलेले आणि ४० गावांना पिण्याचे पाणी पुरविणारे केज तालुक्यातील मांजरा धरण शुक्र वारी पहाटे सहा वाजता ९९.४७ टक्के भरले. त्यामुळे तात्काळ धरणाचे सहा दरवाजे २५ सेंटी मीटरने उघडण्यात आले. ...
जायकवाडी धरण 95 % भरले असुन त्यामुळे शुक्रवार रोजी रात्री धरणातुन 15 हजार क्युसेसे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडल्याने तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या तिर्थक्षेत्र पांचाळेश्वर व राक्षसभुवन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. ...
मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने मांजरा धरण शुक्रवारी पहाटे 6 वाजता 99.47 टक्के पर्यंत भरले. धरणात येणारी आवक व क्षेत्रात यानंतरही पावसाचा अंदाज असल्याने धरणाचे ६ दरवाजे तात्काळ 00.25 मी (25 मिमी ) ने उघडण्यात आले. ...
निवडणुकांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना त्यांची जागा दाखवून घरी बसविले. त्यामुळेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते असे वायफळ बोलत आहेत, असा आरोप आ.भीमराव धोंडे यांनी केला. ...
येथील पत्रकार जगदीश बेदरे यांच्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून माजी नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे ...
शहरात शारदीय नवरात्रोत्सवास आज उत्साहात प्रारंभ झाला. शहरातील कालरात्रीदेवी मंदिर व शहरापासून जवळच असलेल्या डोंगरतुकाई मंदिरात उत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे.तर शहरात पंधरा सार्वजनिक दुर्गोत् ...
महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. ...