राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाला आहे. कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. आपल्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात यासाठी शेतक-यांनी संपाचे हत्यार उपसलं आहे. ...
आडस : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना विजेच्या सोयीअभावी लहान बाळांसोबत अंधाराचा सामना करीत व्हरांड्यात रात्र काढण्याची वेळ आली. ...