मागील काही दिवसांपासून शहरात चोºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याने बीडकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्यानंतर मोंढ्यात दोन दुकाने फोडली. त्यानंतर आता गजबजलेल्या पांगरी रोडवरील अंबिका चौकात सकाळी नऊ वाजताच महिला प्राध्यापिकाचे घर ...
महिला व मुलींच्या मनात आजही छेडछाड विरोधी पथकाने घर केलेले नाही. त्यामुळेच मुली तक्रार देण्यासाठी पुढे न येता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच घटना गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथे घडली. ...
तालुक्यातील सोनीमोहा येथील नदीवर शेतकर्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सोनी नदीवर पॉलिथिन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्यामुळे नदी पात्रात मोठा पाणीसाठा झाला आहे. तसेच लगतच्या विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढल्याने शेतकरी समाधान व् ...
पूर्वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी काळानुरूप बदलत गेली. आज नव्या रूपात बालभारतीने संस्कार रुजविण्याची पाऊलवाट निर्माण केली आहे. त्यामुळे बालमनावर मराठी साहित्याचे अंकुर रुजविण्याची मोठी जबाबदारी कवी, लेखक, शिक्षक व अधिकारी य ...