गेवराई येथील बसस्थानकावर बसमध्ये चढणा-या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळणा-या अट्टल गुन्हेगारांच्या पत्नीला गेवराई पोलीस व प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. तीन पैकी एक महिला चोरी पळून जाण्यात यशस्वी झाली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ...
नगर परिषद व नगर पंचायत यांच्या वतीने विविध कर आकारला जातो; परंतु मागील काही दिवसांपासून न.प. व पालिकांनी कर वसुली करण्यास उदासीनता दाखविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा पालिका व पाच नगर पंचायतींची केवळ १५.४० टक्केच वसुली झाल्याचे समोर आले आहे. ...
बीड -अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी ऊसाच्या शेतात १० फूट लांब व २५किलो वजनाचा अजस्त्र अजगर ८ डिसेंबर रोजी जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास वाईड लाइफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पकडून वनविभागाच् ...
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्याप साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाख ...
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी ऊसाचा रसाची गरम टाकी फुटून दुर्घटना झाली होती. यात जखमी झालेल्या 12 कर्मचा-यां पैकी 5 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. ...
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत भाजलेल्या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मधुकर आदनाक, सुभाष कराड व गौतम घुमरे अशी मृतांची नावे आहेत . ...
राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. ...
परळी (जि. बीड) तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाच्या टाकीचा कॅप शुक्रवारी दुपारी गळून पडला. त्यामुळे टाकीतील गरम रस तेथील कामगार व कर्मचा-यांच्या अंगावर पडला. त्यात बारा जण भाजले. यातील एकाचा रात्री १२.३० वाजत ...
पती, दुसरी पत्नी आणि त्यांच्याविषयी तक्रार देण्यासाठी आलेली पहिली पत्नी यांच्यात पोलीस ठाण्यातच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी जुंपल्याची घटना बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडली. ...
बीड - अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब मल्टीस्टेटच्या माध्यमातून फोफावला आहे. परिणामी अनेक गुंतवणुकदारांवर ‘शुभकल्याण’ ऐवजी कंगाल होण्याची वेळ आली ... ...