विकासाचा डांगोरा पिटणा-या बीड विधानसभेच्या विद्यमान आमदारांना मानखुरवाडी, आंबेसावळी, मन्यारवाडीचे खस्ताहाल रस्ते आतापर्यंत का नाही दिसले असा थेट सवाल शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी या गावाला भेटी देताना घेतलेल्या बैठकांमधून केला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार बीड जिल्ह्यात ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत जारी झालेल्या तीन ग्रीनलिस्टनुसार ८९ हजार शेतक-यांना ४३० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यानंतर ७८ कोटी रुपये मंजूर झाले. तरीदेखील अद् ...
औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर ...
पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील २८ ठाण्यांची इंटरनेट सेवा मागील महिन्यापासून कोलमडली आहे. वारंवार दुरूस्तीची मागणी करूनही भारत संचार निगम लि.कडून (बीएसएनएल) कसलीच दखल घेतली जात नाही. यामुळे ठाण्यांतील कामकाजावर परिणाम होत असून पोलिसांना नागरिका ...
मागील पाच वर्षांतील विकास पाहता यावेळेस मतदारांनी जुन्या पदाधिकारी, नेत्यांना धक्के देत नव्या चेह-यांना संधी दिली. दुस-या टप्प्यातील १६२ ग्रामंपचायत निवडणुकीत विजयी उमेदवारात सर्वात जास्त उमेदवार हे तरूण व नवे आहेत. मातब्बदरांना धक्के बसले. पैकी पाच ...
मागील काही दिवसांपासून घरगुती वादातून चोरीचा बनाव करून पोलिसांची पळपळवी करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार बुधवारी समोर आला. बीड शहरातील अंबिका चौकात झालेली चोरी नसून बनाव असल्याचे तपासातून समोर आले. ...
गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील एका विद्यार्थिनीची छेड काढणार्या दोन रोड रोमिओंविरूद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला आहे. या दोघांना तात्काळ बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. ...
माजलगाव तालुक्यातील मंजरथ या गावच्या सरपंचपदी २५ वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या तरुणीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सरपंच पदासाठी झालेल्या या निवडणुकीत तिने दोन पुरुष उमेदवारांचा पराभव केला. ...