व-हाडाच्या भरधाव टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शिरूर तालुक्यातील खालापूरीजवळ मंगळवारी दुपारी घडली. अपघातानंतरही जखमी युवकांना तिथेच सोडून पळून जाणारा टेम्पो सात किलोमिटर पाठलाग करून ग्रामस्थांनी पकडला. दरम्य ...
पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याचे कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. पैसे देणा-या शेतक-यांचा आठ महिन्याचाही ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी जवळपास एक टक्क्यापर्यंत घटली आहे. यामुळे कारखान्य ...
हातात झेंडे... डोक्याला फेटे... गळ्यात रुमाल... रस्त्यांवर दुतर्फा लावलेले झेंडे... यामुळे संपूर्ण बीड शहर सोमवारी भगवेमय झाले होते. ढोल ताशा... झांज पथक़.. घोडेस्वार.. चित्तथरारक कसरती आणि फुलांच्या सजलेल्या रथातून राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेची ...
माजलगाव : येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील जप्त केलेला मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी शनिवारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मोहरील म्हणातात की तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी हा मुद्देमाल विकला तर अधिकारी म्हणतात हा मुद्देमाल चोरी ...
अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूममध्ये झालेल्या चोरीला ११ दिवस उलटूनही पोलिसांना चोरट्यांना शोधण्यात अपयश आल्याचे दिसते. आतापर्यंत ३७ लोकांची चौकशी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...
बीड : शासन शेतक-यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कर्जमाफी असो अथवा जीएसटी, सर्वस्तरावर अंमलबजावणीत युती सरकार अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा मुख्यमंत्री करीत असून, कृती मात्र शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील विश्रामगृहा ...