लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी के ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे. जिल्हयाला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला असून नागरी सेवा दिनानिमित्त दिल्ली येथे शनिवारी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या केंद्रांवर १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली असून गुरुवारी दुपारपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नोंदणीनंतर एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली ...
बीड जिल्ह्यात गतवर्षी तब्बल ३२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत, तर पोक्सो अंतर्गत जिल्ह्यात ७१ गुन्ह्यांची नोंद आहे. या आकडेवारीवरुन जिल्ह्यात आजही महिला असुरक्षित असल्याचे दिसून येते. ...
मजुरीस गेलेल्या आईला मदत व्हावी म्हणून ती आपल्या आजोबासोबत सरपण आणण्यासाठी शेतात गेलेल्या ११ वर्षीय सुप्रिया वैजनाथ गायसमुद्रे हिचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...
दोन महिन्यांची गर्भवती असणाऱ्या महिलेस तिच्या पतीने आणि सासूने गर्भपात करण्यासाठी सातत्याने छळ केल्याने हताश झालेल्या महिलेने अखेर स्वत:स पेटवून घेतल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे घडली. ...
रस्ते, वीज, पाणी व सिंचन या योजनांची परिपूर्ती होत असल्याने गाव समृद्ध व संपन्न होत आहे. महानगरातील लोकांना ग्रामीण भागाच्या विकासाचा हेवा वाटावा अशा पद्धतीचा विकास केंद्र व राज्य शासनाने करून दाखविला. भविष्यात महाराष्ट्र बदलेला दिसेल. महाराष्ट्रात स ...
अक्षय तृतीयेला वाढती मागणी लक्षात घेत बाजारात आंब्याने चांगलाच भाव खाल्ला. मंळवारपासून आंब्याचे भाव १०० ते १५० रुपये किलो होते. त्यामुळे ग्राहकांनाही आखडता हात घ्यावा लागला. आवश्यक तेवढेच आंबे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला. ...