गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाºया बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. यामध्ये गेवराईचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरसह चार कर्मचाºयांचा समावेश आहे. ...
बसमधून उतरल्यावर रस्ता ओलांडून घराकडे जाणाऱ्या तिघांना औरंगाबादकडून बीडकडे जात असलेल्या एका ट्रकने धडक दिली. यामध्ये दोन बालकासह माता गंभीर जखमी झाले होते. यातील आठ महिन्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. ...
भरधाव पिकअपच्या धडकेने एकाच्या मृत्यू प्रकरणात पिकअप चालकाला १८ महिने कारावास तसेच तीन हजार रुपये दंडाची शिक्षा आष्टी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन.एन.धेंड यांनी मंगळवारी सुनावली. ...
प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने पत्नी व प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा येथील तदर्थ सत्र न्यायालयाने (क्र. २) सुनावली. ...
गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. ...
व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. ...
बुद्धधम्माचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी येत्या बुद्धजयंतीपासून बीड जिल्ह्यात महाअभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘गाव तिथे बुद्ध विहार आणि घर तिथे बुद्धमुर्ती’ ही संकल्पना ठेवून पहिल्या टप्प्यात जिल्हाभरात दहा हजार बुद्धमूर्तींचे वाटप करण्या ...
जसे मातेच्या स्वास्थ्यावरून बाळाचे स्वास्थ्य अवलंबून असते, तसे संस्था मजबूत व गुणवत्ताधारक असेल तर विद्यार्थी देखील गुणवंत होतात. खाजगी तत्वावर चालणाऱ्या अनेक संस्था बंद पडत आहेत; मात्र आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाजीराव क्षीरसागर ...
बीड शहरात धनदांडग्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन मागील अनेक वर्षांपासून बीड नगर पालिकेचे फुकटात पाणी वापरले. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला. पाणीपुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेत पथक नियुक्त करून कारवाईला सुरूवात केली आहे. य ...
नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात ...