पती -पत्नीचा न्यायालयात सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या दोन्ही गटाचे अचानक बिनसले. यातूनच पत्नीकडील लोकांनी पतीकडील चार जणांना दगडाने मारहाण केली. ...
शहरात विजेचा वारंवार लपंडाव होत असून, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून दिवसभर वीज बंद करुनही महावितरणची ही तयारी सपशेल अपयशी ठरली आहे. ...
येथील माजलगाव धरणाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले असून, मागील दीड वर्षांपासून येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. धरणाच्या भिंतीवर बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट, टेलिफोन इत्यादी बंद अवस्थेत आहेत. ...
खरीप हंगामात शेतकºयांना वेळीच पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावर तसेच जिल्हा प्रशासनाकडून मिळत असल्यातरी अद्याप पीककर्ज वाटपाला गती मिळालेली दिसत नाही. हंगामातील जुलै उजाडला तरी आतापर्यंत केवळ ३१ हजार २६९ खातेदार शेतकºयांना २१६ कोटी ६२ लाख रु ...
दोन दशकापासून अविरत परिश्रम घेऊन गावच्या एकीच्या बळातून साकार झालेल्या ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ या संकल्पनेला मूर्त स्वरुप झाल्यानंतर आणि जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून डंका वाजल्यानंतर कुसळंबकरांनी एक पाऊल पुढे टाकत गावक-यांसाठी मोफत दळण पिठ देण्यासाठी स ...
बीड जिल्हा परिषदेच्या एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश लोकसहभागातून देण्यासाठी जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी ...
जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या ११३१ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासन स्तरावरुन उभारी देण्याचा प्रयत्न होत असून या कुटुंबानी कर्ज, वीज जोडणी, घरकुल, विहीर, शेततळे, गॅस जोडणीची मागणी केली होती. ४६० जणांनी कर्जाची मागणी केलेली असताना केवळ ९९ जणांनाच अद्याप क ...
क्षुल्लक कारणावरून पतीने रागाच्या भरात पत्नीस बेदम मारहाण केली. यात बेशुद्ध पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कौठळी तांड्यावर मंगळवारी रात्री घडली. ...