उन्हामुळे करपलेल्या पिकाचे, हुमणी अळीमुळे ऊसाच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करु न शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रु पये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेकापच्या वतीने भाई अॅड. नारायण गोले पाटील यांनी केली. ...
मागील दोन पिढयांपासून प्रलंबित असलेल्या अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्राधान्याने लक्ष देऊन लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी करत अॅड. संतोष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. ...
देशाच्या लोकसंख्येत अत्यल्प असलेल्या कासार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व शासनाच्या सवलती प्राप्त होण्यासाठी भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी मंगळवारी मूक मोर्चाद्वारे करण्यात आली. याबाबत लेखी निवेदन घेण्यास तहसील प्रशा ...
नगर परिषदेचे नगराध्यक्ष मनमानी करत अनागोंदी कारभार करत आहेत. काकू-नाना विकास आघाडीच्या नगरसेवकांनी शहरातील मूलभूत प्रश्नासंदर्भात सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. परंतु, नगराध्यक्षांनी केराची टोपली दाखवत बीडकरांच्या प ...
बुरखाधारी दोन महिला ग्राहक म्हणून दुकानात आल्या. सोने खरेदीचा बहाणा केला. सेल्समनची नजर चुकवून व आपल्या हातचलाखीने १ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेऊन पसार झाल्या. ...
जिल्ह्यातील महसूल प्रशासनासह इतर विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यावर मुळ पदासह इतर अनेक पदांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना कामाचा ताण सहन करावा लागत आहे. ...
आष्टीतील काही नेत्यांना सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची सवय जडली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारणारे आहेत. भविष्यात आपल्याला राजकारणात वरचढ होणाºया कार्यकर्त्यांवर येथे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आष्टीला ...