महाराष्ट्राच्या साखर उद्योगातील महत्वाचा घटक असणाऱ्या ऊस वाहतूक ठेकेदारांवर साखर कारखानदारांकडून वषार्नुवर्षे अन्याय केला जात आहे. महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने २४ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात बेमुदत संप पुकारला आहे. ...
तालुक्यातील लुखामसला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील ५ एमव्ही पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे रेवकी-देवकी सर्कलमधील पंधराहून अधिक गावे पाच दिवसांपासून अंधारात आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने शोधलेल्या एकसारख्या नोंदी असणाऱ्या ७१ हजार ४४१ मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एम-३ प्रकारच्या सीयू, बीयू, व्हीव्हीपॅट अशा तीन प्रकारच्या १० हजार ४३५ इव्हीएम बीड जिल्हा निवडणूक विभागाला प ...
स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या साथरोगांची लागण इतरांना होऊ नये, तसेच जिल्हा रूग्णालयातील गर्दी कमी व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यापुढे जिल्हा रूग्णालयात आता एका रूग्णासोबत एकच नातेवाईक असणार आहे. रूग्ण द ...
शहरात सुसज्ज अशी पंचायत समितीची इमारत उभी राहणार असून, ही इमारात राज्यातील इतर तालुक्यांसाठी मॉडेल ठरेल, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे व्यक्त केला. ग्रामीण विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत जालना पंचायत समितीच्या प्रशासकीय इमार ...
कासारसाई-हिंजवडी (ता.मावळ जि.पुणे) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. यासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, भारत माता की ज ...
शहराच्या जवळील ईट येथील गजानन सहकारी सूतगिरणी अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादक क्षमता वाढणार असून, यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अद्ययावत सूतगिरणीची पाहणी बुधवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली, ...
शहरातील गजबजलेल्या हाऊसिंग सोसायटी भागातून भरदिवसा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी आडत व्यापा-याची चार लाखांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना बुधवारी सकाळी ११.४५ वाजता घडली. ...
तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची सर्वच पिके वाया गेली आहेत. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य आणी सत्य माहिती शासनास कळविण्यात यावी यासाठी गुरुवारी चक्क तहसील कार्यालयासमोर ‘खळ्यावर या’ असे अभिनव आंदोलन करण्यात आले. प् ...
जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे पाच रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वच रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रूग्णांची संख्या पाहता जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर ...