जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजाराची मदत तात्काळ देण्यात यावी, तसेच बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी संपूर्ण जिल्हाभरात ...
सध्याची परिस्थिती बिकट आहे, तलावातील पाणी आटले आहे, जनावरांना चारा नाही, आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. त्यासाठी एकतर शासनाने छावण्या उघडाव्यात अन्यथा, जनावरांच्या संख्येनुसार शेतक-यांच्या खात्यावर चा-यासाठी थेट मदत द्यावी, अशी मागणी आ. जयदत्त क्षी ...
भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात चंद्रशेखर गोपीनाथ बडे (४०) व अमोल चंद्रेशखर बडे (१२ रा.खामगाव ता.परळी) हे बापलेक ठार झाले. तर संजय चंद्रशेखर बडे हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सिरसाळा शिवारात घडली. ...
तालुक्यातील बेलवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान यादीत नाव लावून मतदान केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सरपंच महिलेसह ५१ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. ...
१ ते १५ वर्षांपासून फरार असलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ ८० आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या विशेष पथकाने दीड महिन्यात केली. ...
परिचयातील व्यक्तींना विविध कामासाठी उसनी दिलेली लाखोंची रक्कम परत देण्यास त्यांनी नकार दिल्याने निराश झालेल्या शिरूर घाट येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सात जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा केज पोलिसात नोंदविण्यात आला आहे. ...
‘पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग बहोत अच्छा काम कर रहा है’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शाबासकी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. ...
यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आल आहे. ग्रामीण भागात देखील दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. पाण्यासाठी नागिराकना पायपीट करावी लागतेय. गावाच्या ...