सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. ...
शाळा-महाविद्यालयीन मुलीची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील ठाणे प्रमुखांना दामिनी पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
येथील राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांची विशेष उपस्थिती होती. ...
पालिकेतील उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, नगरसेवक अमर नाईकवाडेसह ९ नगरसेवकांना नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी कचरा फेक प्रकरणी अपात्र केले होते. ...
जिल्ह्यात बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. याकरिता गेल्या तीन महिन्यापासून शहरात भिक्खु धम्मशिल यांचा सहावा वर्षावास सुरू आहे. या सोहळ्यात विश्वाच्या शांतीसाठी उपस्थित भिक्खु संघाने तब्बल तीन हजार अनुयायांना त्रिशरण आणि पं ...
आडस आणि परिसरातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना अद्यापही सरकारची मदत न मिळाल्याने संतप्त शेतक-यांनी शनिवारी सकाळी आडस येथील शिवाजी महाराज चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
शहरातील अंबाजोगाई रोडवरील असलेल्या एका एजन्सीत ट्रॅक्टर खरेदीसाठी आलेल्या धारुर तालुक्यातील फकीर जवळा येथील एका व्यक्तीचे ३ लाख ६० हजार रुपये जीपच्या काचा फोडून चोरल्याची घटना शनिवारी भरदुपारी घडली. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजातील तरुणांनी उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी यासाठी महामंडळाच्या योजनेअंतर्गत बॅँकेच्या वतीने कर्ज दिले जाते. मात्र अनेक ठिकाणी कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ होत आहे. ...
घरच्यांचा विरोध डावलून तीन वर्षापूर्वीच त्या दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, आठ दिवसांपूर्वी पतीने जाळून घेऊन आत्महत्या केली. पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ...
बीड कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी कर्मचा-यांनी हक्काच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. ...