अवसायनात काढलेल्या भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांचे जवळपास ९ कोटी ५० लाख रुपये थकले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचा-यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सामुहिक आत्महत्येची मागणी केली आहे. ...
सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने डॉ. यशवंत राजेभोसले यांच्या फिर्यादीवरून बाजीराव उर्फ बंडू खंडागळे (रा. मालीपारगाव) याच्या विरु द्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
धारूर तालुक्यातील धुनकवाड नं. २ येथील सर्हे नं. २०/१ येथील गेल्या तीस वर्षांपासून चालू असलेला रस्ता याच गावातील रानुबा दगडू काळे व सुभाष रानुबा काळे यांनी जेसीबीने संपूर्णपणे खोदून टाकल्याने रस्त्यावरून वाहने तर सोडाच; पण चालने ही मुश्किल झाले आहे. ह ...
येथील जिल्हा रूग्णलायात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माता आणि मुलीचा स्वागत सोहळा रंगणार आहे. मंगळवारपासून याला सुरूवात झाली. ‘मुलगी अवजड नाही, तर ती घरची लक्ष्मी आहे’ असे समुपदेशन जिल्हा रूग्णलायातील परिचारीकांकडून केले जात आहे. ...