बीड : स्वत:जवळ एम.बी.बी.एस.ची पदवी नसताना बेकायदेशीररित्या गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे रुग्णांवर अॅलोपॅथीचे औषधी उपचार करणाऱ्या भोंदू डॉक्टराला अतिरिक्त ... ...
खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०८-१९ लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, जवळापास ९ लाख ७८ हजार९१३ शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. ...
जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या माजलगाव धरणात ८४ एम.एम.क्यू. म्हणजेच २.९६ टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक आहे. ...