माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले. ...
बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण १७ लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
एका २६ वर्षीय परित्यक्ता महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्षे अत्याचार केल्याची घटना केज शहरात घडली आहे. लग्न कधी करणार, अशी विचारणा करण्यासाठी पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीच्या नातेवाईकांनी मारहाण करून तिला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण ...
जिल्ह्यातील मागील दोन वर्षात पावसाचे प्रमाण हे अत्याल्प आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. ...
तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प् ...
गेवराई तालुक्यातील ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत १५ आॅक्टोबर २०१७ रोजी केंद्रप्रमुख ए.टी. चव्हाण यांच्या हस्ते सुरु झालेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्ट्याचा प्रवास मोठ्या वाचनालयापर्यंत पोहचला आहे. ...
परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात सध्या ५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. शहरात पाण्याची नासाडी होऊ नये याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीन ...
वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे. ...
जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली. ...