जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे मार्च ते जुन या महिन्यात जवळपास ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या, मधल्या काळात थोड्या प्रमाणात पाऊस झल्यामुळे बहुतांश चारा छावण्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आष्टी तालुक्यातून चारा छावण्या सुरु करण्याची मा ...
जिल्ह्यातील शेतक-यांची विमा कंपनीकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. जास्त क्षेत्र आणि जास्त पीक पेरा दाखविल्याचा कारण काढत तब्बल २५ हजार शेतक-यांचा विमा ‘ओव्हर इन्शुरन्स’च्या नावाखाली थांबविला आहे. ...
शहरातील बार्शी नाका परिसरात गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान गुटखा घेऊन जाणाऱ्या छोट्या टेंपोवर कारवाई करण्यात आली. यावेळी २ लाख १९ हजार रुपयांच्या गुटख्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे. ...