मार्च महिन्याच्या शेवटी चारा छावण्या जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत देयके अदा न केल्यामुळे छावणी चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
ला काही होत नाही. मला नका पाहू, माझी मुलगी आणि पत्नी कशी आहे, कोठे आहे. त्यांना अगोदर पहा, अशी भावनिक हाक कार अपघातात गंभीररीत्या भाजलेला पिता देत होता तर दुसऱ्या बाजूला सर्व लोक हे ‘ते ठिक आहेत’, असे सांगून आरोग्य कर्मचारी आणि नागरिक त्यांना धीर देत ...
मांजरसुंबा ते अंबाजोगाई आणि केज ते कळंब या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्णत: उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी बारा वाजता भर उन्हात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदो ...
बुध्द पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन विभाग व अन्य प्राणी संघटनेच्या मदतीने वन्यप्राण्यांचे सनियंत्रण व प्रगणना करण्याचे काम ट्रॅप कॅमऱ्याच्या माध्यमातून केले गेले. त्या आधारे मिळालेल्या आकडेवारीनुसार नायगांव अभयारण्य व अन्य ठिकाणी तब्बल १२ हजार ७७४ ...
जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पाटोदा तालुक्यात सार्वाधिक कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानी बीड तर सर्वात नीचांक परळी तालुक्याचा राहिला आहे. पाटोदा तालुक्यात आणखी एक शिबीर आयोजित केले आहे. त्यामुळे आकडा आणखी वाढणार आहे. ...
उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीरच होणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. ...