सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातील ४६ शाळा यावर्षी डिजीटल झाल्या आहेत. यावर्षीपासून या शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सुविधा देण्यात आली असून परिसरात तंबाखू, गुटखाबंदीही करण्यात आली. ...
एचआयव्ही संसर्गितांना समाजात सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी ३० मे रोजी तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे दुपारी बारा वाजता ‘जुळून येती रेशिम गाठी पर्व-१’ अंतर्गत एचआयव्ही संसर्गित सहा जोडप्यांचा सामूहिक राज्यस्तरीय विवाह सोहळा आयोजित केल्याची माहि ...
इयत्ता बारावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांकावर आला. जिल्ह्याचा निकाल ८८.२७ टक्के लागला असून, निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ...