येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवार व गुरुवार रोजी शहरात वाहन तपासणी मोहीम झाली. या मोहिमेत ८० वाहने विविध कारणांअभावी कारवाईसाठी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात लावण्यात आली. ...
शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ४ लाख ३२५ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला. ...
जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून शुक्रवारी ३७९ वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. एक रुपयाही खर्च न करता लहान- मोठ्या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून हे बंधारे तयार केल्याने होणारा पाण्याचा साठा भविष्यात अडचणीच्या काळात कामी येणार आहे. ...
विधानसभेत देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आहेत. तर विधान परिषदेत भाजपला कणखर विरोधीपक्षनेत्याची गरज आहे. पंकजा मुंडे यांच्या रुपाने भाजपची ही गरज पूर्ण होऊ शकते. मात्र आता धस समर्थकच आपल्या नेत्यासाठी विधान परिषद मागत आहेत. त्यामुळे मुंडे आणि धस ...
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या प्रकरणामुळे जिल्हाभरात तणावाचे वातावरण होते. २७ वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ६ डिसेंबर या दिवशी सर्व समाजात एकोपा आणि सलोखा रहावा यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘युनिटीथॉन’ या ‘आॅकेथॉन’ कार्यक्रमाचे आयोजन केल ...