तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे ...
जागा वाटणीवरुन घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी दाखल प्रकरणात एकाच कुटुंबातील चौघांना दोन वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायदंडाधिकारी रोहिणी बोंद्रे यांच्या न्यायालयाने सुनावली. ...
वारंवार गैरहजर राहणे, नियमित कर्तव्य न बजावणे, ‘अॅडजस्टमेंट’ करणे, खाजगी सेवा देणे इ. कारणांमुळे जिल्ह्यातील १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी ही कारवाई केली. ...
येत्या काही महिन्यात होणारी बीड जिल्हा बॅँकेची निवडणूक आता तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने या संदर्भात २७ जानेवारी रोजी निर्णय जारी केला आहे. ...
माजलगाव : तालुक्यातील सरवर पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर पांडूरंग गाढे याच्या कलाकृतीस महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक ... ...