शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

अर्धा तास पावसाने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:11 IST

बुधवारी दुपारी बीडसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावल्याने नागरिक सुखावले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बुधवारी दुपारी बीडसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावल्याने नागरिक सुखावले. मात्र पावसाचे आणि गटारींचे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.बीडमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी २ वाजेच्या सुमारास शहर आणि परिसरात दमदार पाऊस झाला. अर्धा तास बरसलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले. गटारी मरुन वाहिल्या. तुंबलेल्या गटारींचे पाणीही रस्त्यावर आले. त्यामुळे अनेकांची फजिती झाली. म्हाळस जवळा परिसरातही पावसाने हजेरी लावली. मंजरसुंबा, पाली परिसरातही पावसाचे वृत्त आहे.गेवराई शहरासह तालुक्यातील धोंडराई, चकलांबा, तलावाडा, जातेगाव, मादळमोही, पाडळसिंगी तसेच परिसरात दुपारी एकच्या सुमारास पाऊस झाला. परळीत पहाटेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अंबाजोगाईत २० मिनिटे चांगला पाऊस झाला. आष्टीत मंगळवारनंतर बुधवारीही पाऊस झाला. माजलगावातही दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सांडपाणी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर गुडघाभर साचले होते. मुख्य रस्त्यासह मोंढा भागातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची फजिती झाली. पाटोदा व शिरुर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी सौम्य पावसाने हजेरी लावली.पावसामुळे गाडीतच केला सत्कारबीड येथून लातूरकडे जाताना मार्ग बदलून खा. शरद पवार माजलगाव येथे आले होते. आंबेडकर चौकात सत्काराचे नियोजन होते. मात्र, पावसामुळे त्यांना बाहेर उतरता आले नाही. गाडीतच त्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान