शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

'मदत देण्यासाठी शासनाचे आडमुठे धोरण'; तिरडी आंदोलनातून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 18:03 IST

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके आणि जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे.

गेवराई ( बीड ) : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेसी मदत देण्यासाठी दिरंगाई होत असून याला शासनाचे आडमुठे धोरण जबाबदार असल्याचा आक्रोश करत शेतकरी संघटनेने आहे मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी करून संताप व्यक्त केला. 

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके आणि जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण उद्धवस्त झाला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पिके, जमीन पावसात वाहून गेली. त्यामुळे हतबल शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ ओढावली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. तरी देखील राज्य सरकार याची कसलीच दखल घेत नाही. शेतकऱ्याचे एवढे नुकसान झाले तरी देखील शासन कुठलीच नुकसान भरपाईची घोषणा करत नाही. पिक विमा मिळत नाही असा संताप मंगळवार शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी व्यक्त केला.

दसरा मैदान ते शहरातील विविध मार्गावरून तहसील कार्यालयावर यावेळी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी करून आंदोलकांनी आक्रोश व्यक्त केला. तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात रामेश्वर गाडे, सुभाष मायकर, अशोक हटवटे, अनुरोध काशीद, मिलिंद शिंदे, संपतराव कोथंबीर, मच्छिंद्र जगताप, परमेश्वर किशोरी यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी