शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंडलिका’च्या डाव्या व उजव्या कालव्यांतून पाण्याचे उन्हाळी पहिले आवर्तन सुरू; शेतकरी समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:32 IST

धारूर : उपळी कुंडलिका प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गुरुवारी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. यामुळे पिकाला जीवदान मिळाले ...

धारूर : उपळी कुंडलिका प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गुरुवारी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. यामुळे पिकाला जीवदान मिळाले आहे. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील संपूर्ण तलाव धरण पाण्याने शंभर टक्के पूर्ण भरलेले आहेत.

सध्या रब्बीच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे पाटबंधारे विभाग तेलगाव यांच्याकडे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. सध्या रब्बीचे पीक जोमात असून, पाण्यामुळे पिके कोमेजून जाऊ लागली होती. यासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे आणि शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्यामुळे पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी गुळभिले तसेच मोजणीदार डी. डी. सावंत यांनी तत्काळ शेतकरी वर्गाकडून पाणी अर्ज भरून घेऊन पाणीपट्टी भरून घेतली आणि शेती भिजविण्यासाठी पाटाला पाणी सोडण्यात आले. याचा फायदा तलावाखालील गावे, पुसरा, हिवरगव्हाण, उपळी, आदी गावांना होणार आहे. तसेच हे पाणी नवीन ऊस लागवड, तुटून गेलेला ऊस, भुईमूग यांना जीवनदायी ठरणार आहे, असे मोजणीदार डी. डी. सावंत यांनी सांगितले. पाणी सोडण्यासाठी परिसरातील शेतकरी तयब पटेल, बालासाहेब मोरे, अनुरथ मोरे, सचिन हरकाळ, सतीश राऊत, विजय चव्हाण, आदी हजर होते.

उत्पादन वाढण्यास मदत होणार - राहूल राठोड

माझे दोन एकर भुईमूग पिक सध्या बहारात आले होते. मला पाण्याची खूप आवश्यकता होती. पाटाला पाणी आल्यामुळे मी समाधानी झालो आहे, असे शेतकरी राहूल राठोड यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज करावेत - अभियंता डि बी गुळभिले

शेतकरी वर्गाची मागणी येताच पाणी अर्ज भरून घेऊन सध्या पिकाला पाणी देणे गरजेचे आहे आणि तलाव शंभर टक्के भरल्या मूळे पाणी सोडण्यास अडचण नाही, असे कुंडलिका तलावाचे अभियंता डि बी गुळभिले यांनी सांगितले.

===Photopath===

180321\0639img-20210318-wa0160_14.jpg

===Caption===

कुंडलिकाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाण्याचे उन्हाळी पहिले आवर्तन सुरू