शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कोणत्या चुकांमुळे गेला सरपंच संतोष देशमुखांचा बळी? कोठे, काय उशीर झाला? पाहा, घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:20 IST

२९ नोव्हेंबरला तक्रार न दिल्याने ६ डिसेंबरचा गोंधळ; पुरावा चाटेने केला नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला २९ नोव्हेंबर २०२४ रोजी खंडणी मागितली. तेव्हा तक्रार दिली असती, ६ डिसेंबरला कंपनीच्या कार्यालयात मस्साजोग येथे गोंधळ झाला नसता. तेव्हाही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करता चहापान केले. कराडचे नाव गुन्ह्यात येण्यासाठीही ३६ दिवसांचा वेळ लागला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीही सरकारने ७३ दिवस उशीर केला. 

विष्णू चाटे याने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘आवादा’चे अधिकारी सुनील शिंदे यांना कॉल केला. चाटेच्या मोबाइलवरून कराड बोलला. त्याच दिवशी सुदर्शन घुलेने कार्यालयात जाऊन खंडणी मागितली. परंतु शिंदे यांनी नकार दिला. त्यानंतर ६ डिसेंबरला घुलेसह त्याची टोळी मस्साजोगला गेली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरपंच देशमुख यांना बोलावले. 

कोठे, काय उशीर झाला?

२९ नोव्हेंबर २०२४ : पहिल्यांदा खंडणी मागितली तेव्हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही.

६ डिसेंबर : भांडण झाल्यानंतर पोलिसांनी ॲट्रॉसिटी कलम लावले नाही.

९ डिसेंबर :  अपहरण झाल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर झाला. 

१० डिसेंबर : या प्रकरणात विष्णू  चाटे याचे नाव घेण्यास उशीर.

११ डिसेंबर  : वाल्मीक कराडसह इतरांवर खंडणीचा गुन्हा उशिराने दाखल.

३१ डिसेंबर : कराड सीआयडीला शरण.

१४ जानेवारी २०२५ : उशिराने वाल्मीक कराडचा हत्या प्रकरणात समावेश.

४ मार्च २०२५ : धनंजय मुंडे यांचा उशिराने मंत्रिपदाचा राजीनामा.

पुरावा चाटेने केला नष्ट

इतर काही महत्त्वाचे पुरावे हे विष्णू चाटे याच्या मोबाइलमध्ये होते. परंतु तो फरार असताना त्याने हा मोबाइल फेकून देत महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचा दावा सीआयडीने दोषारोपपत्रात केला आहे. 

 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या