शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शेतकऱ्याचा टाहो! अतिवृष्टीने नदीचे पाणी शेतात घुसले, ३ एकरवरील कोबी पिक वाहून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 17:57 IST

दिवाळीत दिवाळ निघाले, काढायला आलेल पीक वाहून गेल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर

परळी (बीड) : अतिवृष्टीमुळे  तालुक्यातील सेलू येथील नदीचे पात्र फुठून पाणी शेतात घुसले. यामुळे तीन एकरवरील फुलकोबीचे पिक वाहून गेल्याने  शेतकरी नामदेव कणसे यांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलकोबीचे पीक काढायला आले होते. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे ३ एकरवरील फुलकोबी पाण्यात वाहून गेली. त्यावर केलेला खर्चही पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

परळी तालुक्यातील सेलू परिसरात नामदेव कणसे यांची सात एकर शेत जमीन आहे. पैकी ३ एकर जमिनीवर त्यांनी फुलकोबीचे पिक घेतले. यासाठी ड्रीप, पाईपलाईन, फवारणीचा खर्च केला. कर्ज काढून त्यांनी जमीन पीकवली होती. तर उरलेल्या चार एकर मध्ये सोयाबीन व कापूस घेतले होते. हे सर्व पिके गुरुवारी रात्री झालेल्या पावसात वाहून गेले आहेत. 

दिवाळीत दिवाळ निघालेशेतकरी नामदेव कणसे म्हणतात की, आमच्यासाठी ही दिवाळी काळी दिवाळी ठरत आहे. आम्ही आणखी दिवाळीचे सामान भरले नाही. आता जमिनीवर केलेला खर्च कसा भरून निघणार, असा प्रश्न पडला असल्याचे  कणसे म्हणाले. फुलकोबी खरेदीसाठी गंगाखेड,परळी येथून व्यापारी पाहणी करून गेले होते, परंतु, हे सर्व पिके पावसाने नष्ट झाल्याने शेतकरी कणसे यांचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरी