शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतकऱ्याचा टाहो! अतिवृष्टीने नदीचे पाणी शेतात घुसले, ३ एकरवरील कोबी पिक वाहून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 17:57 IST

दिवाळीत दिवाळ निघाले, काढायला आलेल पीक वाहून गेल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर

परळी (बीड) : अतिवृष्टीमुळे  तालुक्यातील सेलू येथील नदीचे पात्र फुठून पाणी शेतात घुसले. यामुळे तीन एकरवरील फुलकोबीचे पिक वाहून गेल्याने  शेतकरी नामदेव कणसे यांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलकोबीचे पीक काढायला आले होते. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे ३ एकरवरील फुलकोबी पाण्यात वाहून गेली. त्यावर केलेला खर्चही पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

परळी तालुक्यातील सेलू परिसरात नामदेव कणसे यांची सात एकर शेत जमीन आहे. पैकी ३ एकर जमिनीवर त्यांनी फुलकोबीचे पिक घेतले. यासाठी ड्रीप, पाईपलाईन, फवारणीचा खर्च केला. कर्ज काढून त्यांनी जमीन पीकवली होती. तर उरलेल्या चार एकर मध्ये सोयाबीन व कापूस घेतले होते. हे सर्व पिके गुरुवारी रात्री झालेल्या पावसात वाहून गेले आहेत. 

दिवाळीत दिवाळ निघालेशेतकरी नामदेव कणसे म्हणतात की, आमच्यासाठी ही दिवाळी काळी दिवाळी ठरत आहे. आम्ही आणखी दिवाळीचे सामान भरले नाही. आता जमिनीवर केलेला खर्च कसा भरून निघणार, असा प्रश्न पडला असल्याचे  कणसे म्हणाले. फुलकोबी खरेदीसाठी गंगाखेड,परळी येथून व्यापारी पाहणी करून गेले होते, परंतु, हे सर्व पिके पावसाने नष्ट झाल्याने शेतकरी कणसे यांचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरी