शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

माजलगावात पावसामुळे हरभऱ्याच्या घुग-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:40 AM

माजलगाव : मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसात शेतकºयांचा शासकीय खरेदी केंद्रावररील जवळपास वीस हजार क्विंटल हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले. बाजार समितीमुळेच शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप खरेदी केंद्रावरील शेतक-यांनी केला आहे. नुकसानग्रस्तांनी काही वेळ गोंधळ घालून गोदामाकडे जाणा-या ट्रक अडवल्याने वातावरण तंग झाले.२९ मे रोजी शासनाने हरभरा खरेदी बंद ...

माजलगाव : मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसात शेतकºयांचा शासकीय खरेदी केंद्रावररील जवळपास वीस हजार क्विंटल हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले. बाजार समितीमुळेच शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप खरेदी केंद्रावरील शेतक-यांनी केला आहे. नुकसानग्रस्तांनी काही वेळ गोंधळ घालून गोदामाकडे जाणा-या ट्रक अडवल्याने वातावरण तंग झाले.

२९ मे रोजी शासनाने हरभरा खरेदी बंद केली असताना शेवटच्या दिवशीपर्यंत गोदामाअभावी साडेआठ क्विंटल तूर पडून होती. तसेच मापे झालेला हरभरा १३ हजार क्विंटल आणि मापाविना पडून असलेला शेतक-यांचा वीस हजार क्विंटल हरभरा पडून होता. मंगळवारी पहाटे तीन वाजेपासून माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले.

पोते पाण्यावर तरंगत असल्याने व हरभ-याच्या चक्क घुगºया झाल्याने शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आले होते. बाजार समितीने व्यापाºयांच्या मापाला प्राधान्य दिल्याने शेतकºयांची मापे झाली नाहीत, असा आरोप नुकसानग्रस्त शेतकºयांनी करत एकच गर्दी केली होती. दुसरीकडे बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक खरेदी केंद्रावर आले होते. त्यांनी तात्काळ मालट्रक, हमाल लावून तेथील तूर, हरभºयाची पोती गोदामात हलविण्यास सुरुवात केली होती. यावेळी काही संतप्त शेतकºयांनी गोंधळ घालून या ट्रक अडविल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शिवसेनेचे आप्पा जाधव हे काही शेतकºयांना घेऊन खरेदी केंद्रावर आले. त्यांनी बाजार समिती पदाधिका-यांना धारेवर धरले.आ. देशमुख यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षबाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने वेळेवर बारदाना, गोदाम उपलब्ध करून देण्यासाठी आमदार आर.टी. देशमुख यांनी लक्ष दिले नाही. विरोधी पक्षाच्या ताब्यातील बाजार समितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने वीस हजार क्विंटल हरभरा भिजून शेतकºयांचे मोठे नुकसान झाल्याचे काही शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarathwadaमराठवाडा