शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

गुरू-शिष्य परंपरेमुळे आदरभाव, सन्मान राखण्याची परंपरा आरूढ : नानासाहेब गाठाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

येथील कृषी महाविद्यालय येथे गुरू पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गाठाळ बोलत ...

येथील कृषी महाविद्यालय येथे गुरू पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गाठाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते. व्यासपीठावर कृषी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कुलसचिव डॉ. दिगंबर चव्हाण, डॉ. ज्ञानोबा बडगिरे, परमेश्वर गित्ते व डॉ. प्रताप नाळवंडीकर, प्रा. सुभाष भुतडा, प्रा. विजयकुमार लोमटे, प्रा. अंकुशराव मोरे, प्रा. कुमार सिरसाट, अंबऋषी तट, अनंत आंबेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी परिसरात शिवार पाहणी केली. या ठिकाणी प्रा. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती देण्यात आली.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीला गुरू-शिष्य परंपरेची सोनेरी किनार आहे. गुरूंचा आशीर्वाद मिळाल्यास शिष्याच्या जीवनाचे कल्याण होते. जीवनामध्ये एक आदर्श गुरू आवश्यक आहे. जो की, योग्य ध्येय गाठण्यासाठी उचित मार्ग दाखवील. ज्यांच्या जवळ गुरू आहेत ते व्यक्तीगत, व्यावसायिक व सामाजिक जीवनात अधिक यशस्वी होतात. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अजित पुरी यांनी केले. आभार डॉ. नरेंद्र कांबळे यांनी मानले.

240721\img-20210724-wa0059.jpg

अंबाजोगाई च्या कृषी महाविद्यालयात झालेला कार्यक्रम