शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी केली बीड जिल्ह्यातील पिक नुकसानीची पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:49 IST

शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा अधिकाऱ्यांपुढे मांडल्या

ठळक मुद्देगेवराई, माजलगाव व इतर ठिकाणी बांधावर जाऊन पाहणी

बीड : जिल्हयात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका व इतर खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव व इतर ठिकाणी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी आ.लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, व संबंधित कृषी व महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती. 

दरम्यान पाण्यात भिजलेली बाजरी, सोयाबीन, कापूस पिकांची पाहणी करून आयुक्त केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. तसेच तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे.

 

तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनिल केंदेकर यांनी गेवराई तालुक्यातील रेवकी, देवकी, संगमजळगावं येथील पिकांची बांधांवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे,आ.लक्ष्मण पवार,नामदेव टिळेकर, तहसीलदार धोंडिबा गायकवाड, कृर्षी अधिकारी संजय ढाकणे, गटविकास अधिकारी के.एम. बागुल,नायब तहसिलदार अशोक भंडारी, मंडळ अधिकारी सुनिल ताबांरे, जितेंद्र लेंडाळ, निशांत ठाकुर आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसBeedबीडDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय