शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

CoronaVirus: गाव-वाड्या सुरक्षित करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर; जनजागृतीसह सर्वेक्षणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 7:11 PM

नोंदणी,  फवारणी, जनजागृतीसह , काळजी घेण्याचे घरोघरी जाऊन केले जातेय आवाहन

- नितीन कांबळे 

कडा : प्रशासन आणि जनता यातील मुख्य दुवा म्हणून ओळखले जाणारे ग्रामसेवक हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गाव, खेडी, वस्ती, वाडी, सुरक्षित करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ग्रामीण भागात जनजागृती सोबतच नोंदणी,सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आष्टी तालुक्यात  125  ग्रामपंचायती असुन  78  ग्रामसेवक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गावे सुरक्षित राहावीत यासाठी फक्त जनजागृती न करता बाहेरून आलेले नातेवाईक, पाहुणे,  स्थानिक नागरिक यांची चौकशी करून नोंद करून घेणे, ग्रामपंचायती अंतर्गत गाव वस्ती, वाडीत जंतूनाशक फवारणी, सॅनिटायझर वाटप,पाणीपुरवठा शुद्धीकरण करून सुरळीत  करणे,सोडियम हायपोक्लोराईड ,हात धुण्यासाठी डेटॉल साबणाचे वाटप करणे,लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत व कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे.यासह घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. 

 तालुक्यातील सर्वच ग्रामसेवक हे कर्तव्य बजावताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला सुरक्षा कवच असल्याचे दिसुन येत आहे. शासनाने जिव धोक्यात घालणाऱ्या ग्रामसेवक यांचा देखील विमा कवचसाठी विचार करणे गरजेचे असल्याचे धामणगांव येथील ग्रामसेवक गोवर्धन गिरी यांनी सांगितले.

ग्रामसेवकांना विमा जाहीर करावाकोरोनाच्या  कालावधीत काम करताना  सुरक्षा म्हणून ग्रामसेवकास एक कोटींचा विमा शासनाने जाहीर करावा.अशी मागणी जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बळीराम  उबाळे ,उपाध्यक्ष  मधुकर शेळके,सचिव  तिडके ,  आष्टी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब वाणी, उपाध्यक्ष आबासाहेब खिलारे,सचिव ,त्र्यंबक  मुळीक यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड