शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोरोनाच्या सावटातही सिंधूने घेतला होता ऑल इंग्लंड खेळण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 05:09 IST

कोरोना प्रभावित देशांमधून सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावे, असे आदेशही देण्यात आले होते. कोरोना विषाणूचा ज्या देशांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यात इंग्लंडचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे भारत सरकारने प्रवासासंबंधी काही प्रतिबंध घातल्यानंतर पी. व्ही. सिंधू हिला आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेण्याचा पर्याय दिला होता. मात्र सिंधूने कोरोनाच्या सावटातही स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला. सरकारने ११ मार्च रोजी प्रवासासंबंधी निर्देश काढले होते. याअंतर्गत १५ एप्रिलपर्यंत सर्व व्हिसा रद्द करण्यात आले.कोरोना प्रभावित देशांमधून सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावे, असे आदेशही देण्यात आले होते. कोरोना विषाणूचा ज्या देशांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यात इंग्लंडचाही समावेश आहे. सिंधूचे वडील पी.व्ही. रामन्ना म्हणाले, ‘११ मार्चच्या रात्री आम्हाला सूचना मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपीचंद यांनी सामने खेळू नका, परत जाऊया, असे सुचवले. आमचे मत जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी सिंधू, लक्ष्य सेन, सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी दुसरी फेरी गाठली होती. आम्ही खेळण्याचे ठरविले.’ (वृत्तसंस्था)सायना नेहवाल, पी. कश्यप आणि बी. साईप्रणीत हे पहिल्या फेरीत पराभूत झाले. लक्ष्य दुसºया फेरीत तर सिंधू उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाली. रामन्ना पुढे म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये कुणी मास्क घालत नव्हते पण आम्ही घातले. आम्ही सर्व सावधगिरी बाळगली. केवळ जेवणाच्यावेळी मास्क काढायचो. पिण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करून गरम पाणी घेतले. सिंधू आणि मी भारतात येताच स्वत:ला वेगळे केले. आम्ही कुणाशी भेटत नाही. मोठी मुलगी घराजवळच राहते पण तिच्या घरीही गेलो नाही. सिंधू घराच्या छतावर सकाळचा व्यायाम करते आणि शेजारी जॉगिंग करते.’

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintoncorona virusकोरोना वायरस बातम्या